गाव विकास आराखडा तयार करण्याकरिता स्वामित्व योजना महत्वपूर्ण ठरेल : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
By : Shankar Tadas चंद्रपूर : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक वर्षांपासून देशातील गाव, खेड्यातील लोकांकडे त्यांच्या जमिनीचा कायदेशीर पुरावा नव्हता. नागरिकांना कोणताही अधिकृत कागदपत्र व जमीन मालकीचा पुरावा नसल्यामुळे बँकेकडून जमिनीवर कर्ज मिळत नव्हते. स्वामित्व…