गाव विकास आराखडा तयार करण्याकरिता स्वामित्व योजना महत्वपूर्ण ठरेल : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

By : Shankar Tadas चंद्रपूर : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक वर्षांपासून देशातील गाव, खेड्यातील लोकांकडे त्यांच्या जमिनीचा कायदेशीर पुरावा नव्हता. नागरिकांना कोणताही अधिकृत कागदपत्र व जमीन मालकीचा पुरावा नसल्यामुळे बँकेकडून जमिनीवर कर्ज मिळत नव्हते. स्वामित्व…

दुर्गापूर येथील प्रदूषण कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा : आ. सुधीर मुनगंटीवार यांचे वेकोलि व महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांना निर्देश

By : Priyanka Punvatkar चंद्रपूर : गेल्या काही वर्षापासून वेकोली, चंद्रपूर क्षेत्र व महाऔष्णिक विद्युत केंद्र संयुक्तरित्या कोल हॅडलिंग प्लँट चालवित आहेत. त्या परिसरात जवळपास 10 हजार नागरिक वास्तव्य करून राहत आहेत. हे नागरिक तिथे…

भविष्य वाचवायचे असेल तर पर्यावरण वाचविणे आवश्यक : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

*भविष्य वाचवायचे असेल तर पर्यावरण वाचविणे आवश्यक – चंद्रपूर By : Devanand Sakharkar चंद्रपूर : लोकसंख्या वाढत असल्यामुळे गरजासुध्दा वाढल्या आहेत. या गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक स्त्रोतांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे…